चार जिल्हा परिषद शाळा व दोन अंगणवाड्या अशी एकूण १0 आयएसओ मानांकने एकाच वेळी प्राप्त करणारे भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव. ...
शेती व्यवसाय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे़ एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे शेतमालाला नसलेला भाव, यामुळे शेती अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे़ ...
केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. ...
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. ...
माणूस जन्माला आल्यापासूनच प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला आहे. इतिहासात मात्र १४ व्या शतकापासून प्रबोधन युग सुरू झाल्याचा उललेख आहे. नवविचारांची प्रक्रिया सुरू होणे म्हणजेच प्रबोधन. ...
बिलामध्ये खोडतोड करून सफाई कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडून एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली. हा प्रकार तपासणीत पुढे आला आहे. मात्र अजून तरी पोलिसात ...