हल्ली प्रेम म्हणजे काय, तेच नेमकेपणाने कळत नाही. प्रेमाची परिभाषाच बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आणि भावनांची सूक्ष्मता, संवेदनांचा टोकदारपणा जरासा हरविला. ...
समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे. ...
न्यायालयाने २९ डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याचे जाहीर करून आज शिक्षेवर सुनावणी ठेवली होती. सरकार पक्षाकडून शिक्षेवर युक्तिवाद करताना असे सांगण्यात आले की, ...
गत तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या नागपूरकरांना पुढच्या काळात पावसापासून बचाव करावा लागणार आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ...
राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे. ...
तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी घेऊन जाताना वाटेतच मृत्यूने गाठल्याची श्रावणबाळाची कथा सर्वांनाचा माहित आहे. अशीच काहीशी दुर्देवी घटना मंगळवारी सायन येथे घडली. ...