देशातील भूकंपाच्या घटनांनंतर शासनासह जनतेमध्ये जागृती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही भूकंपाप्रति जनता आणि शासनामध्ये प्राथमिक ज्ञानाचा अभाव आहे. ...
दुहेरी ट्रॅकचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून पेण ते रोहा टप्प्यातील आप्टा ते कासू या ३४ किलोमीटरच्या दुहेरी ट्रॅकचे काम येत्या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ...
राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी निवडणूक नामांकन अर्जात महत्वपूर्ण माहिती दडवून ठेवल्याचा आणि बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप इंदर भटीजा यांनी केला आहे. ...