गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या ...
झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. ...
पुढील वर्षाची धम्म परिषद मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिली. परिषदेचा समारोप शनिवारी सायंकाळी झाला. ...
मालमत्ता आणि शरीरासंबंधीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष का सुटले, असा जाब विचारत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ठाणेदारांना सोमवारी लेखाजोगा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. ...
गतवर्षी रबी हंगामात झालेल्या गारपिटीने गहू आणि हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता त्यांना मोबदला जाहीर करण्यात आला आहे. ...
उमरखेड येथे चिमुकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन, जांभोरा येथे विवाहितेने जाळून घेऊन तर यवतमाळात दोन जणांनी तर उमरखेड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ...
शहरात ३ ते ९ जानेवारी पर्यंत अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून त्यात सुमारे ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. या बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा विचार प्रशासकीयस्तरावर ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन ...