मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल. ...
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक संघटनांनी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी केले. ...
विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले ...
नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देणारा क्षण. यानिमित्ताने लहान मुलांच्या आनंदात सांताक्लॉज सहभागी होतो ...
आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आजच्या उच्चशिक्षित तरुणाईसमोरील अनेक समस्यांना अधोरेखित करणारे तसेच भरगच्च पगाराचे आमिष दाखविणाऱ्या आजच्या कार्पोरेट ...
ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे काम मिळावे, यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवायला सुरुवात केली. या योजनेंतर्गत ‘मागेल त्याला काम आणि कामाचे ...
माँ जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयातून चोरी झालेली ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ पोलिसांनी ...
तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव ...