गृहनिर्माण प्रकल्पात सवलती देत स्वस्तात घर, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणा-या बिल्डर्सला आता चाप बसणार आहे. ...
आसामच्या सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील मृतांची संख्या ५२ वर पोचली आहे. ...
वसई रोड आनंदनगर भागात झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ...
समतोल विकासाचा आरखडा योग्य रीतीने अमलात आणण्यात येत नसेल तर विदर्भाला स्वायत्त राज्याचा दर्जा देता येईल, असे मत डॉ. विजय केळकर समितीने व्यक्त केले आहे. ...
आतापर्यंत फक्त चित्रपट किंवा वाहिन्यांवर पाहिलेले अफ्रिकेतील प्राणी, आॅस्ट्रेलियाचा कांगारू आणि विशेष आकर्षण ठरणारे पेग्विन मुंबईच्या ...
बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची सुरुवात ही वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे़ त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत ...
मुंबई पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर नेमलेल्या एका महिला लिपिक-टंकलेखिकेने ठराविक मुदतीत मराठी टंकलेखनाची परीक्षा ...
तिकीट खिडक्यांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन बसवण्यात आले ...
दंगलीनंतर समन्वय व शांततेसाठी प्रत्येक विभागात मोहोल्ला कमिटी स्थापन करण्यात आली़ ...