वाढते तापमान धोकादायक; पश्चिम व-हाडातील १५ लाख जनावरांना उष्णतेचा फटका. ...
बीजोत्पादनासाठी जमीन मूळ मालकांना देण्याची शेतक-यांची मागणी. ...
सर्वत्र परीक्षांचे निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशाकरिता धावपळ सुरू आहे. यासाठी लागणारे प्रमाणपत्र त्वरित मिळावे म्हणूनही... ...
केंद्रीय बोर्डाच्या दहाव्या वर्गाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. हा निकाल सीजीपीए या ग्रेड प्रणालीने जाहीर झाल्याने मुलांच्या गुणांची टक्केवारी पालकांना कळू शकली नाही. ...
बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांकरिता आकर्षणाचे केंद्र झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात अनेकांनी भेटी दिल्या. ...
निपुत्रिक राणी प्रमोदादेवी यांनी पतीच्या निधनानंतर दत्तक घेतलेल्या यदुवीर यांना राजा होण्याचा मान अवघ्या २३व्या वर्षी मिळाला आहे. ...
केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मंगळवारी वर्षपूर्ती साजरी केली. ...
तालुक्यातील ६३ ग्रा.पं. चा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज आजही ५५ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे. ...
जमीन मालकांना दुप्पट, तर ग्रामीण भागातील जमीन मालकांना चौपट भरपाई देणारा गुणक (मल्टीप्लायर) राज्य सरकारने लागू केला आहे. ...
शहरालगतच्या अकरा गावांत गत चार वर्षांपासून बांधकाम परवानगी देण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...