खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश ...
विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार ...
एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच ...
कोरड्या दुष्काळाच्या सावटात जिल्हा प्रशासनाला महसूल वसुलीचा घोर लागला आहे. उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली आहे. सर्वाधिक महसूल देणारे ३७ रेतीघाटांचे लिलावही रखडले आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष दारूबंदी पथकाने केलेल्या कारवाईत पवनार व वायगाव (निपाणी) येथून दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्या जवळून ...
मुलीला शाळेतील इतर विद्यार्थी दररोज मारहाण करतात. यामुळे मुलगी शाळेत जाणार नाही असे पालकाला म्हणाली. यावरून पालक शिक्षकांना या संदर्भात विचारणा करण्याकरिता शाळेत गेले ...