ब्रिटिशांनी सुरू केलेल्या व अद्यापही त्यास अत्यंत महत्त्व असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षकपद पालघर जिल्ह्यासाठी मंजूर केले नसल्याचे उघड झाले आहे ...
मुंबईच्या धर्तीवर आता पालघर जिल्ह्यातही पुनर्विकासाचे पर्व सुरू झाले आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात विकासकांनी पुढाकार घेतला आहे. ...