तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील मळाबाई बावणे या वृद्धेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पाऊणे दोन लाख रुपये खर्च झाले. हा जेरबंद बिबट्या जखमी असून ...
पाच वर्षापूर्वी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झालेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचे काम आता २५ वर्षानंतर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या धरणात जलस्तर वाढविण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ...
येथील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भारत निर्माण योजना राबविण्यात येते. मात्र, स्थानिक पाणीपुरवठा समितीने योजनेच्या मुख्य उद्देशालाच सुरूंग लावल्याने योजना बारगळली आहे. ...
आजवर फक्त शाहरुखच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणा:या करणने त्याच्या नव्या चित्रपटात मात्र शाहरुखला नव्हे, तर रणबीर कपूरला नायकाच्या भूमिकेत घेतले आहे. ...
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले ...
केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर ...
नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी ...