CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
आमच्या परवानगी शिवाय दक्षिण चीन समुद्रात तेल व गॅस ब्लॉकची शोधमोहीम राबवू नका अशी धमकीच चीनने भारताला दिली आहे. ...
टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेतून रसिकांवर छाप पाडणा-या प्रथमेश परबला म्हाडाची लॉटरी लागली असून सायनमधील प्रतीक्षानगर येथे प्रथमेशला म्हाडाचं घर मिळाले आहे. ...
मुस्लिम असल्याने हिरेकंपनीने नोकरी नाकारलेल्या झीशान अली खान या तरुणाला अखेर अदानी समुहाने आधार दिला आहे. ...
परीक्षेत अनु्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, अपयशातही यशाची एक संधी असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत, ...
अवास्तव येत असलेल्या पाण्याच्या बिलासंदर्भात समाधान शिबिरात तक्रार दाखल करताच पाण्याचे बिल तब्बल १२ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. ...
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी समाधान शिबिर आयोजित केले. ...
भारतीय संस्कृतीने नेहमीच विज्ञानाला महत्व दिले आहे. समाज विज्ञानाधिष्ठीत असला तरच तो स्वतंत्र असतो आणि समृद्ध होतो. ...
राज्यातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची माहिती सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने उपग्रहामार्फत संकलित करून ...
उपराजधानीतील तापमानाने यावर्षीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शनिवारी नागपुरात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ...