जिल्ह्याच्या विविध सहकारी संस्थांमध्ये झालेल्या सुमारे दहा हजार कोटींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात आहे. सहकारी संस्थांना स्वत: अंकेक्षक निवडण्याची मुभा मिळाली. ...
रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे. ...
भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या ...
जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे. ...
जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले. ...
आकोली : दारू पिण्यास पत्नीने मनाई केली व कामधंदा का करत नाही, असे हटकल्याने पाठमोऱ्या पत्नीवर मद्यधुंद पतीने कुऱ्हाडीने हल्ला केला. जखमी पत्नी सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत आहे ...
बदलती जीवनशैली, वाढता तणाव, खाणपानात झालेले बदल याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेकांना यामुळे येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीवही ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्हॉट्सअॅपवर अपमानजनक मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुलगाव शहर व ग्रामीण भागात कडेकोट बंद पाळण्यात आला. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट ...
महिला एकटीच घरी असल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी बळजबरी घरात शिरून महिलेला जबर मारहाण केली. यानंतर तिला बांधून ठेवून घरातील सामानांची नासधूस करीत मुद्देमाल लंपास करून पळ काढला. ...
राज्य शासनाच्या गतिमान पाणलोट विकास योजनेंतर्गत नाल्यांतील पाणी अडविण्यात येते. या योजनेमुळे गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील दहापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पूर्वी कोरडवाहू ...