पाणीचोरी रोखणे आणि नुकसानभरपाई या व तत्सम जलव्यवस्थापनविषयक बाबी जल सुशासनासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल संदिग्धता कायम राहणे राज्याच्या हिताचे नाही. ...
रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.अज्ञात व्यक्तींनी पोलिसांच्या गाडीलाच आग लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांन ...
रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.अज्ञात व्यक्तींनी पोलिसांच्या गाडीलाच आग लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांन ...