केवळ मुसलमान आहे म्हणून एका कंपनीने नोकरी नाकारलेला झिशान खान लवकरच अदानी गु्रपचा विशेष प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार आहे ...
दिल्लीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आॅफिस संपल्यावर लगेच घरी पळता येणार नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आपल्या ...
व्हॉट्सअॅपवरील फोटो आणि प्रसंगावाधामुळे वाहतूक पोलिसाने एका अपहरित मुलीची सुखरूप सुटका केली. ...
आधीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) अध्यक्षपदी नियुक्त केलेले जीवनराव विश्वनाथराव ...
राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश ...
विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली ...
सोमवारपासून पूर्णपणे बंद होणार आहेत. नाशिकदौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना पत्रकारांनी शासनाच्या या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, १२ ...
वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (५६) यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली ...
दाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या जेमतेमच पाऊस पडेल असा अंदाज असून खरिपाच्या हंगामात खंडवृष्टी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ...
मान्सूनचे आगमन वेळेवर होईल; पण १४ जूनच्या रवि - मंगळ युतीमुळे मान्सूनचा जोर मंदावेल. १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन मध्यात सरासरी गाठणारे पर्जन्यमान राहील. ...