वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा ...
उमरखेड नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरूद्ध माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील नगरसेवकांनी नगर पालिकेला कुलूप ठोकून कामकाज बंद पाडले. ...
पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. ...
सिद्धेश्वर जलकुंभ आणि टेकडी बंगला जलकुंभ येथे आऊटलेट जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता ग्रामीण भागात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बार उडणार आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६७ सहकारी संस्थांच्या कार्यकारी मंडळाची ...
लोकसभेपाठोपाठ विधानसभेत भूईसपाट झालेल्या काँग्रेस पक्षाने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सहकारातील निवडणुका हे आपले पुढील लक्ष्य निश्चित केले आहे. जिल्हा काँगे्रसच्या सोमवारी ...
भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक पुरता बुडाला आहे. तर आता शासनाचा लहरीपणा कापूस उत्पादकांना बुडवितो आहे. हमी भावापेक्षाही कमी दराने कापसाची खरेदी सुरू आहे. ...