कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे. ...
मुंबईतील काळबादेवी येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच येथील पवईमध्ये लेक होम इमारतीच्या १४ व १५ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ...
मुस्लीम पुरूष त्यांना हवं तेव्हा चार चार लग्न करू शकतो या समजाला धक्का देताना, मुंबईतील फॅमिली कोर्टाने एका मुस्लीम पुरूषाला कुराणाचा व कायद्याचा दाखला देत चांगलीच चपराक लगावली आहे. ...
शिवशाहीतील मावळे बैल जुंपून नांगरणी करताना उगाचच घाम गाळीत बसत असत, त्याऐवजी त्यांनी सरळ जिल्हा बँकेच्या बारामती शाखेतून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले असते, तर किती सोयीचे झाले असते, असे विधान समजा कुणी केले तर ते काळाचा विचार करता, कितपत तर्कसंगत ठरू शके ...
गेले काही दिवस टेलिव्हिजनच्या पडद्यावर आणि वर्तमानपत्रंमध्ये अख्खे आयुष्य समुद्रातील बोटींमध्येच व्यतीत करण्याची वेळ आलेल्या लोकांची व्यथा मांडली जात आहे. कोणताच देश त्यांना किना:यावर उतरू देत नाही आणि कुणीही त्यांना साधे अन्नपाणीही देत नाही. त्यात ल ...
हळूहळू का होईना, आजूबाजूला सारे बदलते आहे. एक तृतीयपंथी व्यक्ती कॉलेजची प्राचार्य म्हणून नेमली गेलेल्या या देशात सामान्य लिंगपरिवर्तित व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करावे लागते? त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याची धडपड केली तर, समाज त्यांना स्वी ...
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव हा एक अनुपम अनुभव आहे. अलीकडे मात्र या किरणांच्या प्रवासातल्या अडथळ्यांमुळे या सुंदर अनुभवाला गालबोट लागते आहे. असे का होते? ते टाळता येईल का? - तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष खूप काही सांगत ...