पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणे, औद्योगिक आणि पाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा कारणांमुळे निसर्ग धोक्यात आला आहे. ...
जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या अट्टाहासापायी नवी मुंबईमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. दगडखाणींमुळे डोंगरांचे अस्तित्व नष्ट होत आहे. ...
भंडारा गोंदिया जिल्ह्यात गरीब मजूर, शेतकरी, मच्छिमार, हमालकामे कणाऱ्या १ लाख लोकांचा स्वत: १२ रुपयाप्रमाणे विमा काढणार, अशी घोषणा खासदार नाना पटोले यांनी केली. ...
राज्यातील प्रमुख शहरांसह औद्योगिक शहरांमध्ये अधिकाधिक वायुप्रदूषण निर्देशांक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. ...