उदयकुमार जैन, औरंगाबाद श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ...
प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. ...
नजीर शेख, औरंगाबाद समावेशक पद्धतीने आरक्षण विकसित करण्याच्या (रिझर्व्हेशन- आॅकोमोडेशन) धोरणामध्ये अनेक ठिकाणी महापालिकेला २५ टक्के वाटा तर मिळाला नाहीच; ...
औरंगाबाद : बस, रिक्षा यासह विविध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे क रण्याचा निर्णय जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...