सरकारच्या फसव्या योजना, सावकारी कर्जाचा डोंगर... अशा पाशात गुरफटलेला शेतकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुटुंबकबिल्यासह मुंबईत दाखल झाला आहे. ...
शनिवारी (६ जून) रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) कायमस्वरूपी परावर्तनाचे अखेरचे काम केले जाणार आहे. ...
मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली ...