तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्यांनी शिवीगाळ ...
औसा : नागरसोगा येथील जिल्हा परिषद शाळा तपासणीसाठी शनिवारी सकाळी ८़२० वाजता गटशिक्षणाधिकारी शाळेत हजर होऊन त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले़ त्यामुळे गावात एकच चर्चा सुरु होती़ ...
पर्वरी : डॉक्टरांची अनुपलब्धतेमुळे सरकारला प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे चालविणे कठीण जाते. गोव्यामध्ये डॉक्टर सरकारी इस्पितळात काम करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक सेवा देणे अडचणीचे ठरते, असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत् ...
खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचले ...
मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख् ...
कोलकाता : धर्मांतराच्या मुद्यावर भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना, शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वादात उडी घेतली़ धर्मांतर आवडत नसेल तर संसदेत धर्मांतरबंदीचा कायदा आणण्यास मदत करा़ प ...