स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो ...
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आणि अवघ्या महाराष्ट्रातून जी आनंदाची लाट निर्माण झाली तिला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ...
सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वत: रंगवून घेण्याची भूल पडावी ! तशी माणसाला ‘सार्थक झाले जन्माचे’ असे स्वत:च स्वत:ला सांगता यावे! अशी आस सतत भूलभुलय्यात अडकवत असते. ...
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यास मनाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पूर्णत: निर्व्यसनी आहेत ...