कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे. ...
महाराष्ट्राला टोलमुक्त करा ही मागणी घेऊन मनसेने सोमवारी खारघर टोलनाक्यावर घंटानाद आंदोलन छेडले.भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त केला जाईल, ...
न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जरीपटका कस्तुरबानगर येथील महिलांची अब्रू लुटणारा, खंडणी वसूल करणारा कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ...
उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २५८ जणांना डेंग्यू झाला आहे. सद्यस्थितीत शासकीयसह अनेक खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णाने फुल्ल आहेत. ...