कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील दोन महिन्यांपासून नळांद्वारे काळ्या रंगाचे दूषित पाणी निघत आहे. या प्रकाराची माहिती रूग्णालय प्रशासनाला देण्यात आली, परंतु ही समस्या दूर झालेली नाही. ...
तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत ...
जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून केल्या जाणाऱ्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात कपात करण्यात आली. ...
आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये सिंचन, रस्ते, वनहक्क जमिनीचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओबीसींवर होत असलेला अन्याय तसेच ...
अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा, ...
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सुभाषग्राम येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले असल्याने गावातील चिमुकल्यांना इमारतीअभावी अंगणातच उन्ह, वारा, पावसात ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सर्कीट हाऊसमध्ये भेट घेऊन जिल्ह्यातील समस्या राज्यपालांना अवगत करून दिल्या, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी गडचिरोली येथे ...
आगामी शैक्षणिक वर्षात नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमीओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सींग महाविद्यालय सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहे. ...