माणसांच्या महत्त्वाकांक्षा दडून राहणाऱ्या नसल्या, तरी राजकारण आणि त्यात राखायचा संयम यासाठी तरी त्यातल्या मोठ्या माणसांनी त्या दडवण्याची शिकस्त करायची असते. ...
पाश्चात्त्य मीडियात या पक्षाला हिंदूंचे हक्क मिळवून देणारा पक्ष म्हणून ओळखले आहे. पण, काँग्रेसवर या तऱ्हेचा ठप्पा नसल्याने हा पक्ष स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे राज्य करू शकला. ...
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत तर निवडणुकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव पत्करला होता. महाराष्ट्रातील एका काँग्रेस उमेदवारानेच मला सांगितले ...
२00५ ते २00७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणे वागायचे.आपले म्हणणे खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते ...