राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप ...
जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाणार असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दाखविल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली. ...
लेखी परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. ...