कंधार : विशेष घटक योजनेतून लाभार्थींना बैलजोडी खरेदीसाठी प्रत्येकी ३० हजारांचे अनुनदान दिले जाते़ पं़स़ स्तरावर ३१३ लाभार्थ्यांचा ९३ लाख ९० हजारांचा निधी पडून आहे़ परंतु वितरणासाठी शासन निर्णय नसल्याने वाटप रखडले आहे़ त्यामुळे ऐन खरीप हंगामातील पेरणी ...
नवी मुंबई : नेरूळ - उरण मार्गाच्या कामामुळे सीवूड परिसरात खारफुटी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराने टाकलेल्या भरावामुळे पाणी जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भरतीचे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची भीती व्यक्त ...
मिळविलेल्या कोमल गवारेचे कौतुकबोर्डाच्या विविध पुरस्कारांनी गौरवबारामती : बारामती येथील कोमल गवारे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ३ विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. तर, पुणे बोर्डामध्ये संस्कृत व गणित या विषयांमध्ये पहिली येण्य ...
अर्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्यांत घाई झाली आहे़ ...
हणखणे : वझरी-पेडणे येथे जलस्रोत खात्यातर्फे नदीच्या फाट्यावर बंधारावजा फुटब्रीज बांधण्यात आला आहे. याचा लाभ वझरी भागातील १५० शेतकर्यांना होईल, अशी माहिती वझरी ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश नाईक यांनी दिली. जलस्रोत खात्यातर्फे मडकई ते गोठणवाडा दरम्यान य ...
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सांस गावात गेल्या शुक्रवारी झालेल्या बस अपघाताने सोहनी देवी या निष्पाप बालिकेचे आयुष्य पार उद्ध्वस्त झाले आहे. वयाच्या अवघ्या दुसर्या वर्षी विवाह झालेली सोहनी देवी आज १३ वर्षांची आहे आणि पतीच्या घरी नांदायला जायच्या आधी ...