गेल्या ४०-५० वर्षात युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्व कमी झाले आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. ...
प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी (एआयपीएमटी) पुन्हा घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ...
भाजपातील अस्तनीतले साप व एक ख्यातनाम पत्रकाराने सुषमा स्वराज यांच्याविरोधात कट रचल्याचे ट्विट भाजपा खासदार किर्ती आझाद यांनी केले आहे. ...
मी टाइमपास म्हणून रोमान्स करण्यास तयार असून लिव्ह इन रिलेशनशिपलाही माझी हरकत नाही असे बेधडक मत अभिनेत्री कंगना राणावतने मांडले आहे. ...
नाशिक ओझर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बसने कारला धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. ...
जी लोकं पाकिस्तानचे झेंडे फडकावतात व त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देतात अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे असे प्रक्षोभक विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणा-या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील ४२ गाव आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. ...
भारतीय चित्रपट व दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे संस्थेचे अवमुल्यन झाले आहे. ...
माहिती अधिकार कायद्यांतर्गत दररोज सरासरी ४५ अर्ज महापालिकेमध्ये दाखल होत आहेत. या अर्जातून विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीमुळे ...
मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्रीने ब्यूटीशियनच्या घरामधून १ लाख ८४ हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी ...