एका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला बघण्यासाठी गर्दी उसळली आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. ...
आपल्या शहरातील माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, याचा प्रचंड आनंद नागपूरकरांना झाला आहे़ नागपूरकरांचे असे आनंदित होणे स्वाभाविक आहे़ त्याला कारणही तसेच आहे़ देवेंद्र फडणवीस नागपूरचे. ...
देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो, ...
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. ...
महाराष्ट्रात स्वयंघोषित भाई खूप आहेत, पण सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’ म्हणून एकच आहेत. साहित्य, नाटय़, संगीत अशा सर्वच क्षेत्रंत पु.लं.नी मुशाफिरी केली आहे. ...
मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू नसून एक गरज झाली आहे. झोपेतून उठण्यासाठी गजर लावण्यापासून त्याचा उपयोग वाढला आहे. परंतु मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो, असे मत जागतिक ...
भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले. ...