डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले ...
तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे. ...
राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला ...
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनीे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर ...
यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हंसराज अहीर यांचा रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दूरचित्रवाहिन्यांवर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आर्णीत ...