देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या ...
अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सिमित असतानाही भाव मात्र अल्प मिळत आहे. शेतमाल तारण योजनेचाही लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे गरजेपोटी मिळेल ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा ...
शंभर रुपयांवर दोन टक्के दराने वीज ग्राहकांकडून वसूल केला जाणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) अद्यापपर्यंत महावितरण कंपनीने महापालिका तिजोरीत जमा केलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांकडून ...
यवतमाळ जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती जिल्हा परिषदेत झालेल्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची नोकर भरती तातडीने रद्द करावी, ...