खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमधील संघर्ष जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीही सागरी हद्दीवरून वसई व पालघर तालुक्यांतील मच्छीमारांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. ...
सध्या ३० ते ४० रु. किलो मिळणारा कांदा येत्या काही दिवसांत ७० ते १०० रुपये किलो होण्याची चिन्हे आहेत. तर द्राक्ष आणि डाळींब यांचे भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असताना ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्यानेच या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे ...