गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल, असा आशावाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ...
उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी बाबींसंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाचे मुख्य सचिव ...
ठाणो जिल्ह्यातून बोरिवली व्हाया कुर्ला / दादर जाणा:या सुमारे दोन लाख रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर. त्यांना लवकरच ठाणो-बोरिवली व्हाया घोडबंदर असा नवा रेल्वे मार्ग मिळण्याची शक्यता आहे. ...
व्याघ्रप्रकल्पात वाघांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी योग्य ती सुरक्षा पुरविणे अपेक्षित असते. परंतु कान्हा व्याघ्रप्रकल्पात याकडे कुठेतरी त्रुटी राहत असल्याचे दिसून येत आहे. ...
मराठी भाषा विकास संस्था आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दोन संस्थांवर स्वतंत्रपणे खर्च करण्यापेक्षा त्यांचे विलिनीकरण ...
संकटसमयी मदत न करता, पाठ दाखवून पुढे निघून जाणारी वृत्ती वाढली आहे. अपघातात बघ्याची भूमिका घेऊन गर्दी वाढविणारे खूप आहेत. माणुसकीची भावना हरविलेल्या लोकांच्या डोळ्यात ...
स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेताच कर विभाग ताळ्यावर आला आहे. आज. बुधवारी ...
स्वयंपाकासाठी गॅस परवडत नाही आणि केरोसिनही महागल्याने या मायमाऊल्यांना घरची चूल पेटविण्यासाठी भल्या पहाटेच सरपण गोळा करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. नागपुरातील या सिमेंटच्या ...