संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ...
मार्केट यार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबाविक्री गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी ग्राहकांचा सामान्य प्रतिसाद मिळाला. ...
मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. ...