पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत. ...
विधानसभा निवडणूक संपताच मेळघाटात ‘व्हीआयपीं’चे दौरे सुरू झाले आहेत. राज्यपालांपाठोपाठ आता मुख्यमंत्री मेळघाटला भेट देणार असल्याने दौऱ्याच्या नियोजनात महसूल प्रशासन व्यस्त आहे. ...
मलेरियासह साथीच्या आजारांनी हैराण झालेले असतानाच घोडबंदर रोड, डोंबिवली, मुलुंड आणि भांडुप आजूबाजूच्या परिसरांतील सुमारे 35 दुर्मीळ व स्थानिक पक्ष्यांनाही सनस्ट्रोकचा फटका बसला आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीने जुलुमी राजवटीच्या विरोधातल्या क्रांतीचा अनुभव घेतला आहे. ती पिढी अन्यायाविरोधात त्वेषाने लढली आणि तिने स्वातंत्र्य मिळवून दिले. ...
भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत. ...
‘कारभारी दमानं, गाडी चालवू नका वेगानं..’, ‘पप्पा मी तुमची घरी वाट पाहतोय’ अशाप्रकारे भावनिक आवाहन करीत अपघातस्थळांवर वाहनांच्या वेगाला आवर घालण्याचे आवाहन रायगड पोलिसांनी केले होते. ...