डोळे म्हणजे चेहऱ्याच्या सौदर्याचे मुख्य अंग. तिरळे डोळे असणाऱ्यांना केवळ आपले शारीरिक सौंदर्यच गमवावे लागते असे नाही तर अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात. हे टाळण्यासाठी केटीएस ...
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ३५ धान खरेदी केंद्र महामंडळ व शासनाच्या जटील ...
काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला. ...
आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही. ...
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे. ...
जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक शाळा जीर्णावस्थेत असून कधीही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र सदर इमारती निर्लेखीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केवळ ३४ प्रस्ताव ...
स्मार्ट फोनच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आल्याने नागरिक स्मार्ट फोन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर थ्री-जी सेवेची मागणी वाढत चालली असतांनाच जिल्ह्यात मात्र ...