अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. ...
निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर ...
शहरासह ग्रामीण भागात कौटुंबिक कलह निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अशा प्रकरणांची संख्या दररोज वाढत आहे़ शिवाय पोलिसांपर्यंत न येणारी प्रकरणेही ...
भावी अध्यापिकांनी गांधीजींच्या पावन भूमीत राहून नई तालिम शिक्षण प्रणाली प्रत्यक्ष अनुभवावी़ त्याची अनुभूती घ्यावी, या अभ्यास हेतूने २४ शिक्षिकांनी धडपड चालविली आहे़ याच शिक्षण लालसेतून ...
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायती व ११० गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे़ ही अस्वच्छता तालुक्यातील गावोगावी असणारी स्वच्छता तर दर्शवित नाही ना, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाकरिता देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले असून पूर्ण रक्कम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र ...
येथील रूपेश मुळे याचा नरबळी आतापर्यंत झालेल्या नरबळीच्या तुलनेत वेगळाच आहे. त्याचा केवळ नरबळी नाही तर आरोपीने केलेले हे अघोरी कृत्य आहे. आजवरच्या प्रकरणात डोळे खाण्याचा प्रकार ...
खरीपात मक्त्याने शेती केली. वाटलं होत काही तरी उत्पन्न होईल. यात पाच एकरापैकी तीन एकरात सोयाबीनचा पेरा केला. पेरलेली बियाणे उगवलही, डवरणीही अन् फवारणी केली. यात निसर्गाची अवकृपा झाली. ...
राजेश खराडे, बीड शेतकऱ्यांच्या हिताची व महावितरणच्या वसुलीत वाढ होण्याच्या दृष्टीेने राज्य शासना अंतर्गत राबविण्यात आली होती. कृषी संजीवनी योजेनेला जिल्ह्यातून केवळ ११ टक्केच शेतकऱ्यांनी ...