सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांची एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर येत असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत आहे ...
भारतीय जनता पार्टीने ललित मोदी प्रकरणात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा फेटाळली असून ...
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत लोकमतचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. बालविकास मंच व लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेच्या माध्यमातून... ...
रमझानच्या पवित्र महिन्यातील शुक्रवारी इस्लामी दहशतवाद्यांनी युरोप आणि मध्य पूर्वेत केलेल्या हल्ल्यांमध्ये एकूण ५३ निरपराधांचे बळी गेले. पूर्व फ्रान्समधील एका गॅस कारखान्यात एका मुस्लीम ...
जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असली तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ बघता भाजपाला ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. ...
प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, ... ...
विविधा केंद्रात विविध कामांकरिता येत असलेल्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना दलालांच्या हस्तक्षेपामुळे ...
राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने केलेल्या १९ कोटी रुपयांच्या वह्या खरेदीत अनियमितता आढळून आली असून, ...
बोर व्याघ्र प्रकल्पात मित्रासह गेलेल्या युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याला अखेर वर्धा पोलिसांनी बडनेरा जि. अमरावती येथून अटक केली. ...
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, आष्टी-कारंजा, सेलू, देवळी-पुलगाव या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. ...