जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
मुंबई शहर परिवहन प्रकल्प- टप्पा ३ (एमयूटीपी-३) हा ११ हजार ४४० कोटी रुपयांचा प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ...
११ वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांनंतर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याच्या रागातून प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची घटना काळाचौकी येथे रविवारी घडली. ...