मंठा : तालुक्यातील माळतोंडी गावात पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पाणी टंचाईचा तालुक्यातील हा दुसरा बळी आहे. ...
बालसुधारगृहांमध्ये असलेली अनाथ, गुन्हेगारी विळख्यातील किंवा तसेच अन्य काही कारणाने बालन्याय अधिनियमानुसार दाखल झालेली मुले 18 वर्षानंतर बाहेर पडतात ...
शेषराव वायाळ ,परतूर परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे. ...
गजेंद्र देशमुख , जालना महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे. ...