येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार ...
राज्यात आदिवासींच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. परंतु आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे तोच विभाग वाऱ्यावर आहे. ...
येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती ...
सुरक्षीत प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही. कारण एसटीचे चालक वाहन चालवितांना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र ...
रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून ...
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव ...
केंद्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. यामुळे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम जोमात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, ...
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या. ...