ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय शिक्षणासोबतच दर्जेदार आहार मिळावा आणि त्यातून त्याची शारीरिक, बौद्धिक प्रगती व्हावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनाकडून शालेय पोषण आहार ...
शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने ...
झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे वाकुल्या दाखवित आहे. तेथे रेल्वे स्थानक असूनही कोणत्याच गाडीचा थांबा नसल्याने ...
पश्चिम विदर्भातील खरीप पीक परिस्थितीचा आढावा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत घेणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी जिल्ह्याचे पालकसचिव व्ही.गिरीराज यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ...
यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पुसद विभागातील वन तपासणी नाक्यांवर मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही नाक्यांवर कर्मचारी नसल्याचे तर कुठे ...
म्हाडाच्या विरार येथील मध्यम उत्पन्न गटासाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या १५०० फ्लॅटच्या किमती ३ लाखाने कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. ...
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून महिना लोटला आहे. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही या पराभवाचे चिंतन करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. चिंतन बैठक घेतल्यास ...
कला महोत्सव म्हणजे अस्सल कलावंताची खाण असून वर्धेच्या सांस्कृतिक पर्वाचे हे सुवर्णयूग असल्याचे मत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. कला महोत्सवांतर्गत दादाजी धुनिवाले देवस्थान ...