राहू : राहू बेट (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटेठाण, टाकळी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पिलाणवाडी या भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. डाळिंब, कांदा, हरभरा, गहू, भुईमूग व भाज ...
पाटेठाण : पिंपळगाव (ता. दौंड) येथील विठ्ठल खोरकर (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, चार भाऊ, असा परिवार आहे. येथील तुषार खोरकर यांचे ते वडील होत. ...
शिर्डी-राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रगतशील शेतकरी नारायण सोपान चौधरी (वय ५१) यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले़ शिर्डी येथील कर सल्लागार सचिन धोर्डे यांचे ते मामा होत़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिव ...
महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालल ...
पुणे : दहावी - बारावीच्या परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी या परीक्षा मोबाईल व इतर साधनांना बंदी असेल अशा आयसोलेटेड क्लासमध्ये घेण्याचा फंडा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढला आहे. तसे संकेत त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना द ...
सोलापूर: शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासूनच स्पर्धा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येत असून, पळत्याच्या पाठीमागे न लागता आपली आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात प्रगती करावी, अ ...
नारायणगाव : शिरोली (सुलतानपूर) येथील दोन तरुणांना १० हजार रुपये किमतीच्या टॅ्रक्टरची बॅटरी व डिझेलचोरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केली़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी दिली़ ...