निव्वळ शारीरिक सुखाचं आकर्षण आणि खरं प्रेम यातला फरक समजावा लागतो. अन्यथा त्या आकर्षणालाच प्रेम समजून वाहवत जायची भीती असते. वयात येत असलेल्या सुरेखाच्या बाबतीतही हेच घडणार होतं; पण तिला सापडला मानसिक शांतीचा खरा मार्ग. ...
मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हे एक प्रकारचे अघोषित युद्धच होते. फक्त १0 दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईवरच नाही; तर भारतीय अस्मितेवरच हल्ला केला होता. त्याचा प्रतिकार करताना भारतीय कमांडोंना तब्बल ६0 तासांची झुंज द्यावी लागली. त्या घटनेनंतर आपण क ...
मतिमंद म्हणजे अँबनॉर्मल असं म्हणताना, जे दिसायला नॉर्मल आहेत; परंतु अंतर्बाह्य अँबनॉर्मल आहेत त्यांचं काय? ‘घाडी’ हा चित्रपट तिथेच लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसाच ‘द फेस ऑफ द अँश’ हा शाख्वान इद्रिस याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आणि पु ...
दिलीप प्रभावळकर म्हणजे कसदार अभिनय, हे समीकरणच. परंतु, त्यांच्यासारखा जाणकार कलावंत एखादा चित्रपट स्वीकारतो तेव्हा तो त्यात नक्की काय पाहतो?.. तो नक्की कशाच्या शोधात असतो? त्याला नक्की काय हवं असतं? ती सारी प्रक्रिया तो कशा आणि कोणत्या नजरेतून अनुभवत ...
लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे राजकारणात महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ...
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असल्याचा आक्षेप असणाऱ्या खा. संजय राऊत यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २ डिसेंबर रोजी नागपुरात विशेष ‘हिवाळी वर्गा’चे आयोजन केले आहे ...