खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची, ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे. ...
कथक म्हणजे सितारादेवी आणि सितारादेवी म्हणजे कथक, हे समीकरण कायमचे रूढ झाले होते व आहे. कथक क्वीन सितारादेवी यांनी आपले एक अढळ स्थान निर्माण केले होते. अशा या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलावंताचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.. ...
केरळातील फा. कुरियोकोस ऊर्फ चाव्हारा आणि सिस्टर युफ्रासिया एलुवेंथिंकल यांना पोप फ्रान्सिस यांनी संतपद बहाल केले. त्यानिमित्ताने या सार्या प्रवासाच्या इतिहासाला दिलेला उजाळा.. ...
आपल्या सर्वांच्या अंगात संवेदनशून्यता खोलवर मुरलेली आहे. यातून शिक्षणाशी संबंधित कुणाला वजा करण्यात अर्थ नाही. पालकांच्या मनावर उदासीनतेची चढलेली पुटे झटकण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. शालाबाह्य मुले उघड्या डोळ्यांनी दिसत असून, कुणी काही करीत नसेल ...
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरच्या तरुणाईची चित्रपटाकडे पाहण्याची बदललेली दृष्टी टिपता आली. प्रश्न निर्माण झाले म्हणून ही पिढी गळा काढत नाही, तर ती त्यांच्या पद्धतीने त्या प्रश्नांना भिडते, हात घालते. भावनांच्या जंजाळात ती गुंतून पडत नाही ...
भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ...
साहित्य संमलेनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणारे साहित्यप्रेमी रिकामटेकडे आहेत का असा सवाल डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी यांनी भालचंद्र नेमाडेंना केला आहे ...
संविधानातील तरतुदीमुळे समाजातील जातीपातीतील अस्पृश्यता ६४ वर्षांपूर्वी संपुष्टात आली असली तरी भारतात आजही प्रत्येक चौथा माणूस अस्पृश्यता पाळतो, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...
एकविसाव्या विज्ञान युगात श्रध्दा-अंधश्रध्दा जपण्याचा सिलसिला देशात-परदेशात आजही पाहायला मिळतोय. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे नेपाळमधील गांधीमाई या देवीची यात्रा. ...