जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी भागातील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य ...
येथील पोस्टल मैदानावर सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत अचानक आलेल्या पावसाने व्यत्यय आला. उपांत्यफेरीचे सामने अशाही स्थितीत घेण्यात आले. ...
शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळातील शासकीय दौरा प्रस्तावित आहे. शेतकरी आत्महत्येवर मंथन करण्यासाठी विशेष कार्यशाळा ३ मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे. ...
वादळ, पाऊस आणि गारांमुळे जिल्ह्यातील ३९६ गावांना जबर तडाखा बसला. रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. १७ हजार हेक्टरातील पिके आडवी झाली. ...
वाहन भाड्याच्या वादात केवळ ८०० रुपयांसाठी एका तरुणाचा तलवारीने १४ वार करून भीषण खून केला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथे घडली. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या हो ...
शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांमध्ये पती, गर्भवती पत्नी व दोन चिमुकल्यांचा ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळणारच; फक्त थोडा वेळ द्या, असा विश्वास पोलीस अधीक्षक ...
राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच ...