चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. ...
एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला ...
औंध-रावेत बीआरटीएस या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा नसलेला वचक त्यामुळे दिवसागणीक जनतेच्या पैशांची लूट होत आहे. ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सगुणा राईस तंत्रज्ञानाच्या धर्तीवर आंबेगाव तालुक्यात यंदा भात लागवडीवर भर देण्यात येणार आहे. आंबेगाव तालुका कृषी ...