जालना : नेहमीच्या अवर्षणाचा विचार करता शेती शाश्वत करण्याची गरज असून त्यादृष्टीने पीक व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर खर्च व पाण्याची काटकसर करुन शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे, ...
तळणी : मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथे ४३ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव झाला आहे. लिलावधारकांनी तलाठ्यांच्या उपस्थितीत वाळू वाहतुकीची परवानगी देण्यात यावी ...
जालना : ५० टक्के पेक्षा कमी कर वसुली असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात सोबतच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले. ...