राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली २५/१५ या लेखा शीर्षाअंतर्गत (लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे) जिल्हा परिषदेची सुमारे ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे. ...
राज्यातील शासकीय सेवाप्रमाणेच आता निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत राज संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन ...
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना खरीप-२०१४ हंगामासाठी जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. ६० ते ८० टक्के जोखीमस्तर असलेल्या या योजनेत ...
भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...