रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडे संत तुलसीदास महाराजांच्या नावाने असलेल्या रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या घाणीमुळे उपराजधानीतील मुख्य आणि अ दर्जाच्या ...
मागणीच्या आधारे वीज एक्स्चेंजमधून दररोजची वीज खरेदीची कटकट नेहमीसाठी थांबविण्यासाठी काढण्यात आलेली वीज निश्चितीची निविदा एकच वीज निर्मिती कंपनीने भरल्याने सध्या ही ...
इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. ...
दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह ...
डिजिटल प्रिंटिंग व्यवसायाला विविध सॉफ्टवेअरच्या वापराने चांगले दिवस आले. मात्र महागडे सॉफ्टवेअर घेण्याऐवजी बहुतांश व्यावसायिक इंटरनेटवरील डेमो क्रॅक करून त्याचा वापर करतात. ...
मुलीच लग्न जमत नाही, पैसाला पैसा लागत नाही, चार चाकीची मोठी अपेक्षा आहे, मनासारखी नोकरी नाही, मुलाबाळांचे प्रश्न सुटतील, मनासारखा जोडीदार मिळत नाही, ...
नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत. ...