निफाड : विद्यार्थ्यांनी संस्कार जपावेत. केवळ करमणुकीसाठी एकमेकांची अवहेलना करू नये. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीपासून स्वत:ला वाचवावे केवळ कुणाला बरे वाटते म्हणून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडू नयेत, तसे झाल्यास तो दखलपात्र गुन्हा होऊन आपले आयुष्य फू ...
औरंगाबाद : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे घेण्यात येणारा जिल्हा ग्रंथ महोत्सव दरसालप्रमाणे यथासांग पार पडला. विविध सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिकांच्या मुलाखती यांची रेलचेल, विद्यार्थ्यांसाठी अनेकविध स्पर्धा साजर्या झाल्या. ...
औरंगाबाद : अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच (औरंगाबाद) यांच्या वतीने ८ मार्च रोजी अखिल भारतीय सकल दिगंबर जैन युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारील ...
गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले. ...